Subhash Chandra Bose Quotes in Marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महान विचार

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महान विचार 





आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही! -  नेताजी सुभाषचंद्र बोस


अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


मरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


व्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


सदा सर्वदा आनंदित रहा. -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“तू मला रक्त दे, मी तुला स्वातंत्र्य देईन!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल! “ -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे. “ -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“संघर्षाने मला माणूस बनविला! माझा आत्मविश्वास वाढला, जो यापूर्वी नव्हता!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“दुःखात निःसंशयपणे आंतरिक नैतिक मूल्य आहे!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


 “माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती, परंतु कठोर परिश्रम टाळण्याची प्रवृत्ती माझ्याकडे कधीच नव्हती!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“आपण फक्त संघर्ष आणि त्यांचे निराकरण करून पुढे जाऊ शकतो !” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“श्रद्धा नसणे हेच सर्व दु: खाचे मूळ कारण आहे!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“जर आयुष्यात संघर्ष नसेल आणि कोणत्याही भीतीचा सामना करण्याची गरज पडत नसेल, तर जीवन जगण्याची मज्जाच संपते!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


 माझ्यावर कितीही संकट अली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही, मी त्याचा सामना करत पुढे जाईन . -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“तुम्हीसुद्धा सहमत व्हाल, एक दिवस माझी तुरूंगातून सुटका होईल, कारण प्रत्येक दु: खाचा शेवट अटळ आहे!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


“मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचं आहे! त्याकरिताच माझा जन्म झाला आहे! मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस


 “भविष्य अजूनही माझ्या हातात आहे!” -  नेताजी सुभाषचंद्र बोस